पोस्ट्स

पायत,मेढ्या आणि मुक्सं =============== ——©MKभामरे.बापु

इमेज
  आमच्या मायबोली अहिराणी भाषेतले हे तीन शब्द... पुर्वीच्या काळी ज्वारी बाजरी मळणीसाठी थ्रेशर वगैरे नव्हते. बाजरी ज्वारीची कणसे मळणी साठी गावाबाहेर एक सार्वजनिक वा खाजगी पटांगण असायचे.त्याला खळे म्हणत. उद्या मळणी करायचे असल्यास आज ते शेणामातीने सारवायचे. दुसर्‍या दिवशी त्यावर कणसे पसरवायचे. त्या खळ्यात मधोमध एक लाकडी दांडा गाडलेला असायचा.त्याच्या आजुबाजुला कणसे पसरवुन ४/५/६ बैलांची पायत फिरायची. पायत म्हणजे लाकडी दांड्याला ओळीने बांधलेल्या ४/५/६ बैलांची आडवी रांग. ती सर्व बैले त्या दांड्याभोवती गोलगोल गरगर फिरायचे. त्याने कणसे मोकळे होवुन त्यातुन धान्य अलग व्हायचे. या बैलांमध्ये खुंट्याजवळचा जो बैल असायचा त्याला मेढ्या म्हणायचे.मेढ्या म्हणजे मुख्य. ह्या मेढ्याला पायी चालनं कमी दिसायचं व ५ व्या ६ व्या बैलाला मात्र मोठा राउंड चालावे लागे. या बैलांनी कणसं खाऊ नये म्हणुन नारळदोरीने गुंफलेले  मास्क्स तोंडाला बांधलेले असायचे.त्याला मुक्सं म्हणायचे. यातल्या मेढ्याची अवस्था मोठी बिकट. पाहणार्‍याला वाटते की त्याला कमी चालावे लागते. पण त्याला जवळ जवळ स्वतःभोवतीच गोल गोल फिरावे लागते, तेथेच कंबर व

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

इमेज
  आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा प्रर्यत गोपाळ गुराखी होता व वयाच्या १२ व्या वर्षी बडोद्यात महाराज खंडेराव गायकवाड यांना दत्तक गेले.  दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीराव महाराज यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); पंचायत राज व्यवस्था, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षण

कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला,* *आहिराणीना जागरसाठे नेरले चला

इमेज
 """"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" मंडयी रामराम, कान्हदेशना भूमीम्हा मायबोली आहिराणीना जागर करागुंते आजवर ६ अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं पार पडनात. याच परंपराम्हा आते सातवं आहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजे धुयं जिल्हाना नेरम्हा व्हयी ऱ्हायनं. या संमेलननी तयारी जोरम्हा सुरु शे. आयोजक समितीनी या संमेलननं बोधचिन्ह नुकतंच प्रसिद्ध करीसन संमेलननी रीतसर भेर वाजाडी दिन्ही. हाऊ बिगूल बठ्ठा कान्हदेशी आहिर भाऊ-बहिनिस्ले जागे करागुंता शे. अहिराणी बोलीना सम्दा साहित्यिक, कवी, कादंबरीकार, कथाकार, गीतकार, गायक, नाटककार, लोकवाड.मयना अभ्यासक, अहिराणी बोली आणि खान्देशी लोकसंस्कृतीना अभ्यासक, संशोधक, खानदेशी कलाकार या सर्वास्नी मायबोलीना या उच्छावम्हा हाजरी लाईसन आपला परीथून हातभार लावना शे. एखादं संमेलन लेनं म्हंजे "जगन

सातवं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

 खान्देश साहित्य संघ धुय्ये आयोजित सातवं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन 25 फेब्रुवारी 2024 आयतारना रोज आयोजित करेल से. या साहित्य संमेलनमा ज्या अहिरानी कवीस्ले सभागी व्हनं व्हयी, तेस्नी आपली कविता या khandeshsahitya17@gmail.com या ईमेलवर  किंवा https://chat.whatsapp.com/FHfFiauFHxdCLkSkZ1MbYc  या व्हाट्सअप ग्रुपम्हा जुडीसन आपली कविता टाका.  कविता धाडानी शेवटली तारीख 16 फेब्रुवारी 2024 से. मुदत नंतर येयेल कविता सभागी व्हवाव न्हयीत.  कविता धाकली पाह्यजे . कविता सोतानी लिखेल पाह्यजे.  कविता अहिरानीम्हाज पाहिजे. कविता तीन मिनिटेस्मा सादर व्हनारी पाह्यजे.  आनी एकच कविता आपण धाडानी से. येयव्हर कविता धाडीसन सभागी व्हा हायी इनंती.... आयोजक खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धुय्ये....

अमयनेर संमेलन नी कहा गोट

 *अम्मयनेरम्हा व्हयेल साहित्य सम्मेलनेसनं सुपडं वाजायनं!* *(हावू लेख कोन्ही नेकनामी आन बदनामी करागुन्ता लिखेल नई शे! हाई गोट ध्यानम्हा ठीसनीच वाचा हाई मन्ही तुम्हले सर्वासले हात जोडीसनी रावनाई शे!)* भावड्यासहोन रामराम, नमस्कार! जेठा मोठासले आरस्तोल आन धाकल्लासले आशिर्वाद! परोनदिन आपला कान्हादेसम्हातला (हाई आपलं नईन नाव) मंगयग्रह मंदिरना गावले म्हन्जेच अम्मयनेरले सरकार कडथीन १ फेब्रुवारी २०२४ फाईन ४ फेब्रुवारी २०२४ लगून अ.भा. मराठी साहित्य सम्मेलन भरेल व्हतं, याम्हातला *भरेल* सबूदवर मी मुद्दामून जोर टाकी र्हायनू ते तुम्हले मव्हरे मव्हरे जसजसं वाचश्यात तसतसं ध्यानम्हा ईच जाई. मांघे यवतमाय आन उस्मानाबादले मी कवी सम्मेलनम्हा कईता आयकाडाले जायेल व्हतू पन मांघना साले काई जावायनं नई. औंदा मी गझल मुशायरासाठे मन्ही गझल धाडेल व्हती आन ती सादर करानासाठे माले निवतं वनं तधय माले भू आनन झाया. आसं करता करता हाई सम्मेलन एकदम जोगे ई भिडनं. नाशिकथीन मन्हा गझलकार मित्र कवी, लेखक, नट आसा आष्टपैलू व्यक्तिमत्त्वना धनी अजयदादा बिरारीना फोन वना. त्येसनं गझल सादरीकरन चार तारीखले व्हनार व्हतं म्हनीसनी मी त्येसल

बोधचिन्हाचा वाद निरर्थक - मा बापूसाहेब हटकर

इमेज
 . 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻    *अंमळनेर येथे होऊ घातलेल्या,*   *97 व्या मराठी साहित्य संमेलचे,*                   *बोध चिन्ह!*   ➿➿➿➿➿➿➿➿           बऱ्याच वर्षाने खान्देशांत 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून या संमेलनाच बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आलं आहे. हे बोध चिन्ह प्राचार्य डॉ मिलन भामरे यांनी तयार केलं आहे. अतिशय आशयघन आणि समर्पक असे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल प्रथम चित्रकार प्राचार्य डॉ मिलन भामरे यांचे अभिनंदन. हे बोधचिन्ह स्वीकारलं म्हणून निवड समितीचे आभार.         या चिन्हतील केळीची पान पाहून काही मंडळींचं पित्त खवळ आणि त्यांनी त्या विरुद्ध रान उठवायला सुरवात केली. त्यांच्या मते केळीचे झाडं हे फक्त सत्यनारायणाच्या पूजेसाठीच लावली जातात. म्हणून त्याचा इतरत्र वापर होत नसावा अशी या टीकाकाराची धारणा असावी. या बोधचिन्हांत नडगी म्हणजे खान्देशी संबळ दाखविली आहे. तिला हे हळदी कुंकवाच्या डब्या समजत आहेत. आणि त्यावरून या बोधचिन्हचा संबंध थेट सत्यनारायण पूजेशी जोडून त्यावर टिकेची झोड उठविली आहे. हा शुद्ध पोरकटपणा आहे.         अजून एक कोणीतरी

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन गिरडन अहिराणी साहित्य संमेलन दांगडो २

इमेज
 **  बबल्या मन्हावर डेडोर सारखा फुगेल व्हता. मारक्या बैल सारखा मन्हा कडे डोया वटारीसन दखी ह्रायंन्ता... इकडे बठ्ठा मानपान ना पाव्हणा कवतीक वट्टावर बशेल व्हतात. आते पाव्हणा पुयीस्ले पुकारान काम गोफनेसर, इना बागूल ह्या पह्रेडकर करी ह्रायतांत. बबल्या मस्त खुर्चीवर टेकीसन बशेल व्हता. वट्टावर बशेल पाव्हणास्ना कडे बारीक नजर करीसन बबल्यानी पारख चालु व्हती. शायना मालक मा परताप नानाभु, मराठी सब्दसाटाना भाट मा परसांत दादा, संमेलन ना मेढ्या सातपुडाना पहाडी आवाज मा परसांत दादा मोरे, अहिरानी ना जाणता जागता इतिहास मा हटकर बाप्पा, मा विकास भु, आते अम्मयनेर ना साहित्य संमेलन ना निवतकार मा जोशी सर.... आम्हनी आक्का, डाकटर सदा भु... आसा बठ्ठा आफलातुरस्ना वट्टा गच्च भरेल व्हता. फुलेस्ना डस्का दिसन बठ्ठास्न कवतीक चालु व्हत... पण बबल्यानी इतला राग येलवर बी मन्हा कवतीकना येले जोरबन टाया टीप्यात...            तसा हाऊ कवतीक ना बठ्ठा कार्यक्रम कुयीक लागा सारखा व्हता... म्हणीसन बबल्या ले मी खाजीसन रंगत काढ... "बबल्या बय कुयीक लागा सारखा कार्यक्रम शे... काया करदोडा कोणले बांधाले जोयजे बर?" मन्ह कडे दखीस