पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगता बुडतानां खेय न्यारा🌷🌷🌷🌷🌷🌷*****************...नानाभाऊ माळी

इमेज
भाऊ-बहिणीस्वन! कालदिंन आम्हनी गल्लीम्हा पोरें खेयी ऱ्हायंतातं!तश्या रोजचं खेतस!सकायलें,दिमुईलें दुपारलें गल्ली नाचत ऱ्हास! बरं वाटस!कव्हय मव्हय नको वाटस! चिवचिवाट कानवर पडावर धल्ला-पल्लाभी धाकल्ला पोरें व्हयी जातस!पोरेस्नि खेतं ऱ्हावो धल्लासनी दखत बठो!कव्हय मज्या वाटस ते कव्हय झगडानां कहार वाटस!एक मातर खरं से वयनं आंतर मिटी जास!धाक्कल्ला पोरेसनी यासन्या दाढ्या-मिश्या व्हडतं ऱ्हावो!चष्मा व्हडतं ऱ्हावो! हात्मा धरेल टेकानी काठी व्हडतं ऱ्हावो! कव्हय धल्लीनं लुगडं व्हडो!धाकल्ला पोरेस्ले मज्या वाटतं ऱ्हास!धल्लास्ले धाकल्पन आठस,पोरे व्हयी खेवाले भेटस! धल्ला-पल्ला धाकल्ला पोरेंस्ले मित्र समजालें लागी जातस! सोतालें त्यास्मा ढकली देतस !आपलं धकल्पनं त्यासमा दखालें लागी जातस!एक दुसरानां व्हडा दोन्हीस्ले लागी जात ऱ्हास!येखांदा दिन कोन गावले गये,बजार हाटलें गये,दिखनात नई ते जीवलें खुरखुरा-हुरहूरा लागी जातं ऱ्हास!एक उगता यांय ऱ्हास ते दुसरा मावयता ऱ्हास! उगतालें दखी दखी मावयता खुश ऱ्हास!तोंडम्हानां दात पडेल तरी कवचं हासत ऱ्हास!🌷 कोन कोनंलें नात गोत जीवलें व्हडा ऱ्हास!धल्ला-धाकला वय चोरी,...

अहिराणी कविता - बाप कवी विजय निकम धामणगाव

इमेज
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️ *आहिरानी अष्टाक्षरी* *बाप* बाप जाता देवदार घर खावाले उठस याद येताज बापनी धार डोयाले लागस सुनी घरनी मावठी सुना पिपयना पार दिखे डोयाना मवरे काया जरत आंधार हाक देवू घडी घडी वठे बोलू बाप बाप  बाप बोलेना काहिज झाई जिवडानी खाप सांग वरनु कितला बाप वावर शिवार घाम गायत फुलाडे मया सदा निय्यागार बाप जीवले आधार जशी आमरायी दाट बाप बिगर जिंदगी वाटे खपाट खपाट मन्हा कष्टकरी बाप खेते हुभा दिन रात लेकरस्नी गुंता तेनी सरी खस्तासनी ह्यात ✍️✍️✍️ विजय व्ही.निकम धामणगाव,चाळीसगाव मो.नं.८८८८९४५३३५ ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी

इमेज
परीक्षण- 1*                     लेखिका -लतिका चौधरी                प्रतिक्रिया-कै. प्रा.किसन पाटील,जळगाव -  16 जून 2016 वाङमयीन लेखनात लेखकाची प्रामाणिक आत्मनिष्ठा प्रविष्ट होत असते. त्याच्या आत्मविष्काराचे प्रकटीकरण ,अभिव्यक्ती आत्मकथनात अधिक असते. 'कथन' करण्यात कथनशैली या मौखिक परंपरेचा संदर्भ असतो. परंतु 'कथन' हे मर्यादित स्वरुपात व्यक्त होण्याचा मार्ग म्हणून स्वीकारले तर त्यामध्ये समोर श्रोतृवर्ग अपेक्षित असतो. त्यापेक्षा तोच अनुभव लिहून ठेवताना 'वक्ता' आणि ' (श्रवणकार) हा एका अर्थी लेखकच असतो त्यामुळे कथनापेक्षा लिहिणे खूप अडचणीचे व जिकरीचे होऊन जाते आपणच आपणास व्यक्त करायचे, चूक की बरोबर ,सत्य-असत्य आणि कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही अशा भाषेत ते लिहून काढायचे. त्याला त्रिकालाबाधित सत्याचा अंश म्हणून लेखकास भाषाशैलीतून अविष्कृत करायचे असते. यामध्ये लेखक खूप द्रष्टा, अनुभवी आणि मनाच्या सहाव्या इंद्रियाचा पुरेपूर वापर करणारा असावा लागतो.लेखकाचे वाचन संपन्न असले पाहि...