या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन
** आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, "नानाभु! ओ नानाभु!!," काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,"……?" आरे नानाभु हायी काही इचारन झाय का बर? कालदीन भडगाव ले हलवाई दुकान मा जिलंबी कुमाचडी ह्रांयनंतु, बय नानाभु, लोक बी साल गयरा वातरेल शेत, तो माणूस माल्हे तो आप्ला मामलेदार नही का? अम्मयनेरना....! मी बोलणु" आरे हा, त्या सुदाम महाजन का रे?" "हा बरोबर तसाच दिशेत" बबल्या बोलणा, तो माणूस बोलणा म्हणे हायी चाकुयी लेरे भो, आप्ला बापु ले आंडेर व्हयनी,... हां... बय आते आप्ला तीन बापु शेत, पुणाना, मुंबई ना, नी शिरपूर ना...जिलंबी लिदी नानाभु! पण ह्या तीन बापुस्मा कोणता कलाकार बापु व्हयीन भो?" मन्ह काही डोकस चालन नही, पण हारीक मा, ती चाकुयी खायीसन, आजुन छटागबर जिलंबी लिन्ही खात बसनु. दख ते मी ठगायी जायेल व्हतु, त्या हाटेल ना कारागीर न नाव बापु व्हत. तो आप्ला मामलेदार बी नही व्हता, जिलंबी तयनारा निंघना तो जुवान. मायन्यान भो पयलसावा 30 रुप्यानी ठो...
आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी
: """"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" अत्तर क्षणस्ना सुगंध / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३. समाजम्हा काही मानसं फक्त स्वतःसाठे जगतस. काही मानसं ह्या आपला कुटुंबकबिलापुरतं जगतस. काही मानसं ह्या घरदार सोडिसन विरक्त व्हतंस, संन्यासी व्हई जातंस तर काही मानसं ह्या समाजना व्हईसन समाजसाठे जगतंस. स्वतःसाठे, कुटुंबसाठे किडा, मुंग्याबी जगतंस. विरक्त व्हईसन अनेक साधू पुरुष वनवन जगभर फिरतंस. त्यासाठे गहिरं काही करनं पडत नही. मातर, घर नेमबंद पध्दतथून समाईसन, समाजसाठे जगाले खूप काही करनं पडस. इमानदारी, सचोटी, काटकसर, त्याग, कष्ट, सातत्य आणि समर्पण यास्ना सुयोग्य मे जमस, तव्हय एखादाना हातून, समाजोध्दारनं कार्य घडी येस. खान्देशना सुपूत्र आणि मराठवाडाना कर्मयोगी, चाळीसगावना ३ रं अखिल भारतीय आहिराणी ...
आमी कोणता गावना पावना .. कोनता गावमा चुकायी गवूना #अहिराणीखेसरनागाणां
बोधचिन्हाचा वाद निरर्थक - मा बापूसाहेब हटकर
. 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 *अंमळनेर येथे होऊ घातलेल्या,* *97 व्या मराठी साहित्य संमेलचे,* *बोध चिन्ह!* ➿➿➿➿➿➿➿➿ बऱ्याच वर्षाने खान्देशांत 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून या संमेलनाच बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आलं आहे. हे बोध चिन्ह प्राचार्य डॉ मिलन भामरे यांनी तयार केलं आहे. अतिशय आशयघन आणि समर्पक असे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल प्रथम चित्रकार प्राचार्य डॉ मिलन भामरे यांचे अभिनंदन. हे बोधचिन्ह स्वीकारलं म्हणून निवड समितीचे आभार. या चिन्हतील केळीची पान पाहून काही मंडळींचं पित्त खवळ आणि त्यांनी त्या विरुद्ध रान उठवायला सुरवात केली. त्यांच्या मते केळीचे झाडं हे फक्त सत्यनारायणाच्या पूजेसाठीच लावली जातात. म्हणून त्याचा इतरत्र वापर होत नसावा अशी या टीकाकाराची धारणा असावी. या बोधचिन्हांत नडगी म्हणजे खान्देशी संबळ दाखविली आहे. तिला हे हळदी कुंकवाच्या डब्या समजत आहेत. आणि त्यावरून या बोधचिन्ह...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा