पोस्ट्स

बोधचिन्हाचा वाद निरर्थक - मा बापूसाहेब हटकर

इमेज
 . 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻    *अंमळनेर येथे होऊ घातलेल्या,*   *97 व्या मराठी साहित्य संमेलचे,*                   *बोध चिन्ह!*   ➿➿➿➿➿➿➿➿           बऱ्याच वर्षाने खान्देशांत 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून या संमेलनाच बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आलं आहे. हे बोध चिन्ह प्राचार्य डॉ मिलन भामरे यांनी तयार केलं आहे. अतिशय आशयघन आणि समर्पक असे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल प्रथम चित्रकार प्राचार्य डॉ मिलन भामरे यांचे अभिनंदन. हे बोधचिन्ह स्वीकारलं म्हणून निवड समितीचे आभार.         या चिन्हतील केळीची पान पाहून काही मंडळींचं पित्त खवळ आणि त्यांनी त्या विरुद्ध रान उठवायला सुरवात केली. त्यांच्या मते केळीचे झाडं हे फक्त सत्यनारायणाच्या पूजेसाठीच लावली जातात. म्हणून त्याचा इतरत्र वापर होत नसावा अशी या टीकाकाराची धारणा असावी. या बोधचिन्हांत नडगी म्हणजे खान्देशी संबळ दाखविली आहे. तिला हे हळदी कुंकवाच्या डब्या समजत आहेत. आणि त्यावरून या बोधचिन्ह...

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन गिरडन अहिराणी साहित्य संमेलन दांगडो २

इमेज
 **  बबल्या मन्हावर डेडोर सारखा फुगेल व्हता. मारक्या बैल सारखा मन्हा कडे डोया वटारीसन दखी ह्रायंन्ता... इकडे बठ्ठा मानपान ना पाव्हणा कवतीक वट्टावर बशेल व्हतात. आते पाव्हणा पुयीस्ले पुकारान काम गोफनेसर, इना बागूल ह्या पह्रेडकर करी ह्रायतांत. बबल्या मस्त खुर्चीवर टेकीसन बशेल व्हता. वट्टावर बशेल पाव्हणास्ना कडे बारीक नजर करीसन बबल्यानी पारख चालु व्हती. शायना मालक मा परताप नानाभु, मराठी सब्दसाटाना भाट मा परसांत दादा, संमेलन ना मेढ्या सातपुडाना पहाडी आवाज मा परसांत दादा मोरे, अहिरानी ना जाणता जागता इतिहास मा हटकर बाप्पा, मा विकास भु, आते अम्मयनेर ना साहित्य संमेलन ना निवतकार मा जोशी सर.... आम्हनी आक्का, डाकटर सदा भु... आसा बठ्ठा आफलातुरस्ना वट्टा गच्च भरेल व्हता. फुलेस्ना डस्का दिसन बठ्ठास्न कवतीक चालु व्हत... पण बबल्यानी इतला राग येलवर बी मन्हा कवतीकना येले जोरबन टाया टीप्यात...            तसा हाऊ कवतीक ना बठ्ठा कार्यक्रम कुयीक लागा सारखा व्हता... म्हणीसन बबल्या ले मी खाजीसन रंगत काढ... "बबल्या बय कुयीक लागा सारखा कार्यक्रम शे... काया करदोडा कोणले बां...

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन

इमेज
 ** आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, "नानाभु! ओ नानाभु!!," काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,"……?" आरे नानाभु हायी काही इचारन झाय का बर? कालदीन भडगाव ले हलवाई दुकान मा जिलंबी कुमाचडी ह्रांयनंतु, बय नानाभु, लोक बी साल गयरा वातरेल शेत, तो माणूस माल्हे तो आप्ला मामलेदार नही का? अम्मयनेरना....! मी बोलणु" आरे हा, त्या सुदाम महाजन का रे?" "हा बरोबर तसाच दिशेत" बबल्या बोलणा, तो माणूस बोलणा म्हणे हायी चाकुयी लेरे भो, आप्ला बापु ले आंडेर व्हयनी,... हां... बय आते आप्ला तीन बापु शेत, पुणाना, मुंबई ना, नी शिरपूर ना...जिलंबी लिदी नानाभु! पण ह्या तीन बापुस्मा कोणता कलाकार बापु व्हयीन भो?" मन्ह काही डोकस चालन नही, पण हारीक मा, ती चाकुयी खायीसन, आजुन छटागबर जिलंबी लिन्ही खात बसनु. दख ते मी ठगायी जायेल व्हतु, त्या हाटेल ना कारागीर न नाव बापु व्हत. तो आप्ला मामलेदार बी नही व्हता, जिलंबी तयनारा निंघना तो जुवान. मायन्यान भो पयलसावा 30 रुप्यानी ठो...

बैल पोया! शिवाजीराव साळूंके चाळीसगाव

**---- मी मांघना आठोडाफाईन इच्यारम्हा पडी जायेल व्हतू! माले म्हाईत शे तुमीन याव्हर माले काय ईच्यारशात ते! म्हनीसन पह्यलेन पह्यले मीच तुम्हले सांगी देस! ते भावड्यासहोन मन्हा मनम्हा आसा ईच्यार टपल्या मारी र्हायन्था का धुये, कापडनं, सोनगीर, पातोंडं, शिरुर, आम्मयनेर, पिंगयवाडं, तांदई, गिरड, आनोर्द, बुधगाव, पाचोरा, शिरपूर, आरथं, नांद्डं, बोराडी, वाडी-वघाडी, बायदं-जातोडं, वरुय-भटानं, बाम्हनं  धमानं, ईख्रन, ईखूर्लं, आन तथा पार शाहादा-नंदुरबारना आंगेपांगेना गाये करत करत पार मालेगाव, लासलगाव आन बागलान लगून भिडी गवू,  काही च्याईस्गावना वर्ला हेटला मेहुनबारं, धामनगाव, तिर्फयं, धाक्लं वर्खडं मोठं वर्खडं, मधम्हानं ते पयासरं, खडकी, चिंचगव्हान, टाकळी, भडगाव, नगरदेवळं, आसा आंगेपांगेना पाचपन्नास गायेसले फेरफटका मारीसन ईवूत म्हन्तं.  हात तिन्ही बैझू तुमीन दिन्हना माले आखो बिचकाडी! म्हने हाई फेरफटका मारानं भूत शे का चुर्हेड शे का हाडळ शे का ती हाबाडाखीन शे या नेमका आप्ला शिवाजीआप्पाना खुयचट डोकाम्हानंच कसकाय उठबश्या मारी र्हायनात व्हतीन? आते जराखं डोकं थंडं ठीसनी आयकशात का नई तुमीन! आयका आत...

आमी कोणता गावना पावना .. कोनता गावमा चुकायी गवूना #अहिराणीखेसरनागाणां

इमेज

स्व. कर्मवीर, लोकनेता ..संयुक्त महाराष्ट्र ना प्रणेता भाऊसाहेब हिरे...

इमेज
खान्देश ना हाऊ एक हिरा.. ह्या हिरानी किंमत ना आम्हले कयनी.. नी दुन्याले..... खान्देश मजार भाऊसाहेब हिरेस्ना सारखा लोक नेता आते पावत निपजनाच नही.. बाकी बठ्ठा पोट भरु डांगर... आपला स्वारथ न करता... कोण बी मव्हरे लाय गायनारा पुढारी शेत.. पण आम्ही करंटा शेत.. अभागी शेत... भाऊसाहेब हिरे म्हणजे एक वारावांदी... दील्ली ते गल्ली ना आवाज... महाराष्ट्र मजार.. एक नंबरना.. नेता भाऊसाहेब हिरे... दोन नंबर यशवंतराव चव्हाण.... ! ज्या येले संयुक्त महाराष्ट्र ना संघर्ष चालु व्हता... तव्हय भाऊसाहेब महसुल मंत्री व्हतात.. व्दीभाषीक राज्य होत.. गुजरात, महाराष्ट्र... मोरारजी देसाई नावना शकुनी होताच... तेल्हे भाऊसाहेब भलत वावड होत.. तेल्हे बंबइ न येड व्हत... यशवंतराव नी मुक संमती व्हती... पण हाऊ खान्देश वाघ तेस्नी दाय शिजु दे नही.. म्हणीसन संयुक्त महाराष्ट्र ना करता पंडीत नेहरु ना कडे राजीनामा दीना...  जव्हय मुख्यमंत्री ना पाठलाग मजार भाऊसाहेब एक नंबर ले व्हतात महाराष्ट्र ना ९० टक्का आमदार भाऊसाहेबस्ना मांगे व्हतात.. पण मोरारजी नी गुजरातना आमदार यशवंतराव ना पांदळा मजार टाकात नी भाऊसाहेब.. खान्देश ले मुख्यम...

अहिराणी लोकगीतांतील संस्कृती ठेवा समृद्ध - प्रा रमेश धनगर यांचे प्रतिपाद

इमेज
  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे मराठी भाषा विभाग तथा भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक बोलीभाषा दिनानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा विभाग प्रमुख तथा भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा डॉ म सु पगारे हे होते. एसएसव्हीपीएस कॉलेज धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी व जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथील बोलीभाषा अभ्यासक रमेश धनगर यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी बोलीभाषेतील गमती जमती काय आहेत व अहिराणी संवर्धनासाठी सर्वांनीच योगदान देणे गरजेचे आहे असे डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी मत मांडले. तर भडगाव येथील रमेश धनगर यांनी अहिराणी बोली भाषा कशी प्राचीन आहे याचे दाखले दिले. अहिराणी लोकगीतातील संस्कृतीचा ठेवा समृद्ध आहे. अहिराणी लोकगीतातील व्यक्तिरेखांचाही तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. डॉ म सु पगारे यांनी अहिराणी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे. बोली ला स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता असते असेही त्यांनी सांगितले. यावेळी भित्तीपत्रक...